महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो सावध रहा
नमस्कार अवकाली पावसाची धड़क 18 मे 2025 रोजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये आज 18 मे पासून त 30 मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता .
आज 18 मे पासून त 30 मे पर्यंत धो-धो पाऊस
सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळदार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळदार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसलदार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे.म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमच जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की 18 मे ते 30 मेच्या दरम्यान मुंबईला अति मुसलदार पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्ष त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पुणे जिल्ह्याला देखील मुसळदार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकण पट्टी मुसलदार पाऊस पडणार आहे .
म्हणजे 18 मे ते 30 मे दरम्यान म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसलदार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार इकड बुलठाणा अकोला अमरावती तिकडे देखील मोसदा पावखाना.
म्हणजे सांगायचं झालं तर 18 मे पासून त 30 मे पर्यंत 18 पासून जवळपास 12 दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत उघडे नाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे.
कोणतही गाव याच्यातून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 18 मे 2025 विशेष म्हणजे आजपासून जवळपास 12 दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे. नदीला देखील म्हणजे ना त्याच्यानंतर 22 मे ते 30 मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या येतात त्यांना देखील म्हणजे वडे नाले वाहणार आहेत.
शेतकऱ्यांनो सावध रहा
म्हणून हे लक्षात घ्यायचा आणि नद्याला देखील पाऊस येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आणखीन शेत दुरुस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे 12 दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटायटर कल्टिव्टर करून तुम्ही तुमचे शेत तयार करून ठेवा.